रोजगार हमी

कृषी विभाग, रोजगार हमी

सिंचन विहीर | SINCHAN VIHIR

सिंचन  विहीर महाराष्ट्र शासनाने सिंचन विहीर योजना सुरू केलेली असून या योजनेची थोडक्यात माहिती व उद्देश काय आहे हे खालीलप्रमाणे पाहू या. सिंचन  विहीर या योजनेचा उद्देश – अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षात राज्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली पहायला मिळते. या दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. महाराष्ट्र शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना … Read more

कृषी विभाग, रोजगार हमी

मागेल त्याला शेततळे योजना | MAGEL TYALA SHETTALE

मागेल त्याला शेततळे योजना  “मागेल त्याला शेततळे योजना” प्रामुख्याने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित स्वरूपाचे झालेले होते त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये जो जमिनीचा पट्टा आहे हा कोरडवाहू जमिनीचा पट्टा हा पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होताना दिसतोय तसेच महाराष्ट्रातील काही दुष्काळी जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई होणे पिकाचे नुकसान … Read more

Scroll to Top